Posts

Showing posts from March, 2018

भगवंत आणि गुरु

भगवंत आणि गुरु हल्ली अनेक ग्रुप्स वर बरेच मेसेज फिरत असतात आणि गुरुची महती भगवंतापेक्षा जास्त कशी आहे अशा आशयाचे मेसेज देखील असतात .  माझ्यामते भगवंता पेक्षा गुरु श्रेष्ठ असा विचार योग्य नाही . भगवंत , परमात्म्याजवळ पोहोचण्याचे ३ मार्ग आहेत .  एक , त्या परमात्म्याबरोबर थेट कनेक्शन जे या कलियुगात केवळ अवतारी लोकांनाच शक्य आहे किंवा सत्य त्रेता द्वापार या युगातील पुण्यसंचय या कलियुगातील ज्या जीवाकडे आहे त्यालाच थेट कनेक्शन .  दुसरा मार्ग जो कोणत्याही दैवताच्या गणांमार्फत परमात्म्याजवळ पोहोचवतो . मग ते शक्ती स्वरूप असो , शैव किंवा वैष्णव पंथाचे असो भक्तांनी प्रार्थना केल्यावर सर्वप्रथम इष्टदेवतेचे गण कर्म , पाप , पुण्य याचा लेखाजोखा मांडतात आणि तो रिपोर्ट सिग्नेटरी ऑथॉरिटी कडे सही साठी पाठवतात . हा रिपोर्ट अगदी अचूक असतो म्हणून बरेचवेळा भक्त निराश होतात , त्याला भगवंताची अवकृपा समजतात .  कलियुगात हे घडणार याची भगवंताला पूर्ण कल्पना होती म्हणून त्यानी ...